शिवसेनेला ’एनडीए’तून बाहेर पडण्यासाठी भाग पाडले गेले ः खा. संजय राऊत

Foto
शिवसेना जेव्हा बाहेर पडली तेव्हाच एनडीए विस्कळीत झाली असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एनडीए आणि भाजपात फार जिव्हाळ्याचे सबंध राहिलेले नाहीत असंही ते म्हणाले आहे. शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी कृषी विधेयकांना विरोध दर्शवत केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.  शिवसेना जेव्हा बाहेर पडली तेव्हाच एनडीए विस्कळीत झाली. बाहेर पडली म्हणजे आम्हाला बाहेर पडण्यासाठी भाग पाडण्यात आले, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker